बालेवाडी :
मराठवाडा परिसरातील पुरग्रस्त भाग (जिल्हा:धाराशीव) भूम परांडा तालुक्यात वंसुधरा अभियान यांच्या मदतीने धान्य किट देण्यात आले. या किटमध्ये तांदूळ, डाळ, तेल, मसाले, साखर, चहापती, बिस्किटे इत्यादी रोजच्या गरजेच्या वस्तूंचा समावेश होता.
या उपक्रमासाठी स्वप्नील धसाळ, सारंग चव्हाण, अक्षय मालुसरे, जयश्री दाते, मनोज माने, मनोज जोशी, संगीत गुडदे,धनंजय गवारे, स्वप्नील जैन, मुकेश शहाकर, अनिमेष गुडदे, शैलेश अपोतीकर, रामचंद्रन वेणुगोपाल यांचे सहकार्य लाभले.
या उपक्रमाद्वारे पूरग्रस्त कुटुंबांना थोडा दिलासा मिळावा आणि त्यांच्या अडचणींमध्ये मदतीचा हात मिळावा, हा राजाभाऊ गुडदे फाउंडेशनचा उद्देश असल्याचे संस्थेच्या अध्यक्षा किरण संगीत गुडदे यांनी सांगितले.





























More Stories
*‘विनायकी’ विनायक निम्हण शिष्यवृत्ती म्हणजे समाज घडवणारी योजना : पद्मविभूषण डॉ. शां. ब. मुजुमदार*
लोकशाही संस्कारांचा अनोखा उपक्रम; विद्यापीठ हायस्कूलमध्ये शालेय मंत्रिमंडळ निवडणूक उत्साहात
कोथरूड विधानसभा मधील पाषाण-सुतारवाडी लिंक रोड वरील कचऱ्यावरून राजकारण पेटले! अमोल बालवडकरांच्या इशाऱ्यानंतर प्रशासन खडबडून जागे; पण तत्परता फक्त ‘खास’ भागापुरतीच का?