बालेवाडी :
कालपासून सुरू असणाऱ्या अतिवृष्टीमुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले असून नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. अशावेळी प्रभाग क्रमांक ९ मधील पुरुजन्य परिस्थिती निर्माण झालेल्या भागांमध्ये पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल दादा बालवडकर यांनी संकटात सापडलेल्या नागरिकांना आधार मिळावा म्हणून राहण्याची व भोजनाची सोय करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.
बाणेर, बालेवाडी, सुस, म्हाळुंगे, औंध, पाषाण, सोमेश्वरवाडी, सुतारवाडी या भागात पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली असून या भागातील राहणाऱ्या नागरिकांना राहण्याची आणि भोजनाची काही समस्या असल्यास त्यांनी आपल्या जनसंपर्क कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन राहुल उत्तम बालवडकर (उपाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, पुणे शहर) यांनी केले आहे.
संपर्क :- ९८८१५५५५५५
९१४६४८२२११
आपला :- श्री. राहुल उत्तम बालवडकर
(उपाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, पुणे शहर)



More Stories
“उच्च तंत्र की तंत्रमंत्र? अमोल बालवडकरांचा भोंदू खरात सोबत फोटो वरून चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा”
औंध ग्रामदैवत भैरवनाथ महाराज उत्सव ३ मे रोजी; ग्रामसभेत तारीख जाहीर
लहानग्यांच्या स्वप्नांना मिळाले पंख: पेरिविंकल पिरंगुटमध्ये सीनियर केजी ग्रॅज्युएशन डे जल्लोषात साजरा!!!